पालम (प्रतिनिधी)) दिनांक ५ तारखेला शेतकर्यावर अस्माणी संकट कोसळले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी किसान एकता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हात दिनांक ५ मे रोजी वादळी वार्यामूळे शेतकर्यांचे मोठे अर्थीक नूकसान झाले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाच्या वतीने संघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रिय कृषि मंत्री स्वराजसिंग चव्हाण भारत सरकार नई दिल्ली यांना परभणी जिल्हयात अचानक पणे आलेल्या वादळीवारे व पाऊस यामुळे जिल्हातील शेतकऱ्याच्या केळी आंबा, संत्रा, मोसंबी या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
सविस्तर वृत्त असे की जिल्हात दिनांक ५ मे रोजी अचानक चक्रीवादळ व अनेक ठिकानी पाऊस झाला त्या मूळे जिल्हातील शेतकर्यासह शेतमजूर न नागरिकांचे मोठे नूकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळामूळे फळ बागेचे मोठे नूकसान झाले तर काही ठिकानी नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.अस्माणी संकटामूळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वादळीवार्यामूळे जिल्हातील शेतकर्यांचे मोठे नूकसान झाले असून सर्व शेतकर्यांना सरसकट नूकसान भरपाईची मदत जाहिर करून अर्थीक सहकार्य करावे अशी मागणी किसान एकता महासंघाच्यावतीने करण्यात आली या नेवेदनवर किसान एकता महासंघ पालम तालुका अध्यक्ष प्रसाद पौळ व उपाध्यक्ष व्यंकटी मोरताटे यांच्या सह्या आहेत
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


