पालम (प्रतिनिधी)) दिनांक ५ तारखेला शेतकर्यावर अस्माणी संकट कोसळले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी किसान एकता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हात दिनांक ५ मे रोजी वादळी वार्यामूळे शेतकर्यांचे मोठे अर्थीक नूकसान झाले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाच्या वतीने संघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रिय कृषि मंत्री स्वराजसिंग चव्हाण भारत सरकार नई दिल्ली यांना परभणी जिल्हयात अचानक पणे आलेल्या वादळीवारे व पाऊस यामुळे जिल्हातील शेतकऱ्याच्या केळी आंबा, संत्रा, मोसंबी या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
सविस्तर वृत्त असे की जिल्हात दिनांक ५ मे रोजी अचानक चक्रीवादळ व अनेक ठिकानी पाऊस झाला त्या मूळे जिल्हातील शेतकर्यासह शेतमजूर न नागरिकांचे मोठे नूकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळामूळे फळ बागेचे मोठे नूकसान झाले तर काही ठिकानी नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.अस्माणी संकटामूळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वादळीवार्यामूळे जिल्हातील शेतकर्यांचे मोठे नूकसान झाले असून सर्व शेतकर्यांना सरसकट नूकसान भरपाईची मदत जाहिर करून अर्थीक सहकार्य करावे अशी मागणी किसान एकता महासंघाच्यावतीने करण्यात आली या नेवेदनवर किसान एकता महासंघ पालम तालुका अध्यक्ष प्रसाद पौळ व उपाध्यक्ष व्यंकटी मोरताटे यांच्या सह्या आहेत
Monday, June 16
ताज्या बातम्या:
- डॉ पंकज खेडकर यांना राष्ट्रीय लोककल्याण पुरस्कार प्रदान
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे जिल्हा अधिवेशन संपन्न ; ऍंड माधुरी क्षीरसागर यांची जिल्हा सरचिटणीस पदावर एकमताने निवड
- भगवानराव जोशी वालूरकर यांचे निधन
- स्टेडियम परिसरात दुकान समोर पाणी साचले; संबंधीत विभागाचे दुर्लक्ष
- कृती युक्त शिक्षणासाठी पालक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
- परभणीत पहिल्यांदाच आयटीच्या संधी, जाहिर मुलाखतीत भविष्य उलगडणार
- आरपी हॉस्पिटलचा खाद्य सुरक्षा व मानके प्राधिकरणकडून सन्मान
- शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी साजरा होणार “शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढ आणि गुणवत्ता वृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम