पालम (प्रतिनिधी)) दिनांक ५ तारखेला शेतकर्यावर अस्माणी संकट कोसळले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी किसान एकता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हात दिनांक ५ मे रोजी वादळी वार्यामूळे शेतकर्यांचे मोठे अर्थीक नूकसान झाले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाच्या वतीने संघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रिय कृषि मंत्री स्वराजसिंग चव्हाण भारत सरकार नई दिल्ली यांना परभणी जिल्हयात अचानक पणे आलेल्या वादळीवारे व पाऊस यामुळे जिल्हातील शेतकऱ्याच्या केळी आंबा, संत्रा, मोसंबी या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
सविस्तर वृत्त असे की जिल्हात दिनांक ५ मे रोजी अचानक चक्रीवादळ व अनेक ठिकानी पाऊस झाला त्या मूळे जिल्हातील शेतकर्यासह शेतमजूर न नागरिकांचे मोठे नूकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळामूळे फळ बागेचे मोठे नूकसान झाले तर काही ठिकानी नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.अस्माणी संकटामूळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वादळीवार्यामूळे जिल्हातील शेतकर्यांचे मोठे नूकसान झाले असून सर्व शेतकर्यांना सरसकट नूकसान भरपाईची मदत जाहिर करून अर्थीक सहकार्य करावे अशी मागणी किसान एकता महासंघाच्यावतीने करण्यात आली या नेवेदनवर किसान एकता महासंघ पालम तालुका अध्यक्ष प्रसाद पौळ व उपाध्यक्ष व्यंकटी मोरताटे यांच्या सह्या आहेत
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


