परभणी (प्रतिनिधी) परभणी येथील महावंदना आणि वृक्षमित्र कैलाश गायकवाड यांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीच्या निमित्ताने वृक्ष लावून अभिवादन करण्यात आले.
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल आणि या दोन प्रश्नापासून जीवसृष्टीला सुरक्षित ठेवायच असेल तर झाडे लावावे लागतील.वाढत चाललेल तापमान आणि अवकाळी पडणारा पाऊस वृक्ष लागवड आणि वृक्षाचे संवर्धन केल्याने नियंत्रित होऊ शकतो.पावसाळ्याच्या ऋतूमध्ये हे कार्य सर्वांनी केलं पाहिजे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ जयंतीच्या निमित्ताने
परभणी येथील खंडोबा बाजारातील स्मशानभूमीत वृक्षाची लागवड करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. भीमराव खाडे,भाई किर्तीकुमार बुरांडे, कैलास गायकवाड, भगवान जगताप,प्रा.डॉ.आनंद मनवर,प्रा.डॉ. रामप्रसाद खंदारे, यशवंत मकरंद,विश्वजीत वाघमारे, डॉ.पंकज खेडकर आदींची उपस्थिती होती..
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


